नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मराठमोळ्या पद्धतीने भव्य स्वागत; देगलूर ते वन्नाळी मार्गावर हजारो एकता मशालींसह निघाली पदयात्रा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना खा. राहुल गांधी यांचे अभिवादन ◆ भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो -राहुल गांधी नांदेड– कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत … Continue reading नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मराठमोळ्या पद्धतीने भव्य स्वागत; देगलूर ते वन्नाळी मार्गावर हजारो एकता मशालींसह निघाली पदयात्रा